अमृतधारा अकाई बेरी ज्यूस फायदे## रक्तातील टॉक्सिन बाहेर काढत. चरबीच्या गाठी कमी करतात रक्तातील गाठी विरघळत जेणेकरून आपल्याला पॅरलेसेस अटॅक सारखे धोके टळतात सोबतच शुगर,शुगर, बीपी थायरॉईड यासारखे चिकाटीचे आजार पूर्णपणे बरे होतात. जशी विकत घेतलेल्या मोटरसायकलची सर्विसिंग महत्त्वाची आहे तसंच फुकट भेटलेल्या शरीराची सर्विसिंग सुद्धा खूप महत्त्वाची आहे. Amrutdhara mo.7038405083 संपर्क,:बाळासाहेब हरीचंद्र खोकले आडगाव चोथवा ता. येवला जि. नाशिक मो.7038405083 *इच्छुकांनी अधिक माहितीसाठी कॉल करा* ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
👀👇 मित्रहो हे महत्त्वाचं वाचा. शेतकरी मित्रांना , आपल्या परिसरात काय काय विकायला आहे हे त्वरित कळावे. वेळ व पैशांची बचत व्हावी म्हणून आपले हे कामकाज चालत असते. समजा आपल्या गाईला विक्रीसाठी बाजारात किती किंमत मिळू शकते हे आपल्याला माहिती नसते. आणि बाजारात न्यायची म्हणले तर प्रचंड खर्चिक आणि वेळ खाऊ गोष्ट असते. परंतु आपल्या देवकर ॲग्रो माध्यमातून जाहिरात करून वेगवेगळ्या तालुक्यांत , गावांत , जिल्ह्यात जाहिरात केल्यामुळे मागणी च अंदाज येतो.. खर्च वाचतो. आणि वेळही वाचतो. 👉मित्रहो आपण फक्त जाहिरात करतो... व्यवहारात अजिबात सहभाग घेत नाही. कॉल रेकॉर्डिंग ठेवत चला. विक्रेत्याच्या गावात विक्रेत्या विषयी चौकशी करा, म्हंनजे लबाड असेल तर कळेल. व्यवहार करताना रोखच करा, विश्वास ठेऊ नये. गाड्या खरेदी करताना लोण, हप्ते इत्यादी महत्वाच्या बाबी चेक करा. नोटरी, चेक, वीसार, उधार, हप्ते भरणे, यावर स्वतःचा निर्णय घ्या. कांदा , घास बियाणे शक्यतो घरी जाऊन खरेदी करा. (घरी गेला तरी आधार कार्ड चेक करा, पत्ता बरोबर आहे का बघायला.) गोड गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेऊ नका. 👉 आमचा...
Comments
Post a Comment